होतास
जेव्हा मिठीत
वचने
हजार दिलीस
सुटली
जेव्हा मिठी
मोडून
सर्व गेलास
कशास खोटया
शपथा
गोड
शब्दांच्या ह्या बाता
कळते
जरी मनाला
तरीही
सुटतोच ताबा
असाच
हा भुलय्या
भूलावितो
मनाला
झुलवितो
तनाला
शेवटी
फक्त आठवणींचा हिंदोळा
No comments:
Post a Comment